योजनेचे स्वरूप | योजनेचे निकष |
1)गावातील पिण्याच्या पाण्याचे साठे (विहिरी , बोरिंग ई.) दैनंदिन शुद्धीकरण करणे.
2) जागेवर पाणी तपासणी ( ओ. टी. परीक्षण ) 3)साथ उपकेंद्राची माहिती प्रा. आ. केंद्रास देणे. |
1)दर 1000 लोकसंख्येसाठी 1 स्थानिक महिला
2)रहिवासी ची निवड करणे 3)वयोमार्यादा किमान 40 वर्षांपेक्षा जास्त नसावी. 4)रु.300 दरमहा मानधन मे ते मार्च ( 11 माहीन कालावधीसाठी ) |